











ईसासनी हे महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात स्थित एक ग्रामीण गाव आहे. गावाचा कारभार ग्रामपंचायत ईसासनी मार्फत चालविला जातो. हे गाव प्रामुख्याने कृषीप्रधान असून येथील नागरिक शेती, मजुरी व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहेत. गावात प्राथमिक शाळा, अंगणवाडी, पाणीपुरवठा, वीज, अंतर्गत रस्ते व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. गावातील नागरिक सामाजिक ऐक्य जपत पारंपरिक सण-उत्सव उत्साहाने साजरे करतात. ग्रामपंचायत ईसासनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शासकीय योजना व विकासात्मक उपक्रम प्रभावीपणे राबवते.
एक आत्मनिर्भर, समृद्ध आणि सुसंस्कृत गाव तयार करणे जेथे प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा आणि विकासाच्या संधी उपलब्ध असतील.
गावातील सर्व नागरिकांना दर्जेदार सेवा प्रदान करणे, पारदर्शक प्रशासन चालवणे आणि सतत विकासाच्या दिशेने कार्य करणे.
१९८१
१३८०७
६९०३
६९०४
२२३५
-
२२०३३
२२०३३ हे
हे
हे
३५५५
8
2
1
1
1
७६९
5
18
5
३५
३३

श्री. अरविंद सुधाकर ढोणे

श्री. राहुल राजू कुलसंगे

श्री. राजेंद्र बाबुराव देशमुख
जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन अर्ज
प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर गृहनिर्माण योजनांसाठी अर्ज
प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण आणि आरोग्य तपासणी सुविधा
स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पाणी कनेक्शन सेवा
नवीन वीज कनेक्शन आणि वीज संबंधी तक्रारींचे निराकरण
शिष्यवृत्ती, मिड-डे मील आणि शैक्षणिक सुविधांची माहिती
वृद्धावस्था पेन्शन, अपंगत्व पेन्शन आणि इतर सामाजिक योजना
मालमत्ता कर, व्यावसायिक परवाना आणि इतर कर संबंधी सेवा



या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेघर अथवा कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. घरामध्ये शौचालय, स्वयंपाकघर, वीज आणि स्वच्छ पाण्याची सुविधा असते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही ग्रामीण भागातील गरजू लोकांना कामाची हमी देणारी योजना आहे, ज्यामुळे रोजगारनिर्मिती, आर्थिक स्थिरता, सामाजिक समावेश आणि ग्रामीण विकास साध्य होतो.
स्वच्छ भारत मिशन ही भारत सरकारची राष्ट्रीय योजना आहे, जी स्वच्छता सुधारण्यासाठी, शौचालयांची निर्मिती करण्यासाठी, कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि जनजागृती वाढवण्यासाठी राबवली जाते.
मिड डे मील योजना ही शालेय मुलांना पोषक आहार देणारी भारत सरकारची योजना आहे, ज्यामुळे शालेय उपस्थिती वाढते, पौष्टिकता सुधारते आणि मुलांचा शारीरिक व मानसिक विकास साधता येतो.
खिरवडे गावामध्ये काळामादेवी मंदिर परिसरात बिहार पॅटर्न वृक्षारोपण मोहीम मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे कमीत कमी १२०० ते १५०० वृक्ष लागवड केली असून त्याचे सलग तीन वर्षे जतन केले आहे व आज रोजी त्या झाडांना मोसमानुसार फळे फळे येतात
गावामध्ये दसऱ्याला नऊ दिवस दुर्गादौड उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो सकाळी पाच ते नऊ या वेळेत दुर्गादौड मोहीम राबवली जाते हा उत्सव मोठ्या जोमाने तयारीने खेरवाडी गावात केला जातो व कमीत कमी लोकसंख्या 300 ते 400 लोक दररोज सकाळी उपस्थित असतात महिन्यातून एकदा मासिक सभा ग्रामपंचायतची होते व 15 ऑगस्ट 26 जानेवारी विशेष ग्रामसभा महिला ग्रामसभा अशा चार ते आठ ग्रामसभा वर्षातून होतात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम मुली व मुलांचा प्रोत्साहन म्हणून केला जातो
खिरवडे गावामध्ये अमृत सरोवर आहे म्हणजेच पिण्याच्या पाण्याचा मोठा तलाव आहे कमीत कमी त्याची लांबी एक किलोमीटर आहे तो गावाच्या दक्षिण दिशेस डोंगराच्या खालच्या बाजूला निसर्ग रम्य वातावरणामध्ये बांधण्यात आला आहे त्या तलावाच्या पाण्याचे पाणी गावाला वर्षभर मुबलक मिळते दरवर्षी मानव सरोवर तिथे 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला अमृत सरोवर म्हणून ध्वजावंदन केले जाते
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश- २०१५ नुसार ऑनलाईन पद्धतीने जन्म नोंद/ मृत्यू नोंद/ विवाह नोंदणी दाखला/ दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला/ ग्रामपंचायत येणे बाकी दाखला/ ८ अ उतारा/ निराधार असल्याचा दाखला मागणी करण्यासाठी खालील फॉर्म भरुन पाठवा.